Friday, May 2, 2025

रोहित शर्माकडेच कसोटी संघाचे नेतृत्व? बीसीसीआयच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडेच सोपविण्याचा विचार केल्याची माहिती मिळत आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील विजेतेपदानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नऊ महिन्यांत दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये रोहितला पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असे क्रिकेट विश्लेषकांचे मत आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या कसोटी सामन्यातून रोहितला वगळण्यात आले होते. मात्र, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये त्याने भारताला दिलेल्या नेतृत्वाचा विचार करता बीसीसीआय कसोटी क्रिकेटसाठीही त्याच्यावर विश्वास दाखवण्याची शक्यता आहे. सध्या कसोटी संघासाठी पर्यायी कर्णधाराचा ठोस पर्याय नसल्याने रोहितलाच ही जबाबदारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे समजते.

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जून महिन्यात इंडियन प्रीमियर लीग (IPL) संपल्यानंतर होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय लवकरच या निर्णयाची अधिकृत घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

गोंदिया जिल्हास्तरीय महिला मेळावा: उत्साह आणि भक्तीचा अनुपम संगम!

अर्जुनी-मोरगाव येथे २९ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झालेल्या गोंदिया जिल्हास्तरीय महिला मेळाव्याने भक्ती आणि उत्साहाचा अनुपम संगम अनुभवला. जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. वृंदाताई जोशी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत हजारो महिलांनी पारंपारिक वेशभूषेत मडावी सेलिब्रेशन हॉलमध्ये हजेरी लावली. स्वागत गीत, पूजन आणि महाप्रसादाने हा मेळावा अविस्मरणीय ठरला.

महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचा अनोखा उत्साह

डा येथील ज्ञानदा महिला महाविद्यालयात महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचा उत्साह अभूतपूर्व होता. ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन देशभक्ती आणि सामाजिक समतेचा संदेश दिला.

निधन वार्ता

साकोलीतील सिव्हिल वार्ड येथील सत्यभामा बनकर यांचे निधन, बुधवार ३० एप्रिल रोजी अंत्ययात्रा कुंभली येथे.

राजकुमार बडोले यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली पाठपुरावा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला.

सडक अर्जुनीत खरीप हंगामासाठी नियोजन बैठक

सडक अर्जुनी येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अवकाळी पावसाने धान पिकांचे मोठे नुकसान; आमदार बडोले यांचा दौरा

आमदार राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले

करेगुट्टाच्या जंगलात देशातील सर्वात मोठं नक्षलविरोधी ऑपरेशन – थरार, रणनीती आणि निर्णायक क्षण

देशातील नक्षलवाद्यांविरोधातील इतिहासातील सर्वात मोठ्या ऑपरेशनमध्ये, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या 7,000 पेक्षा जास्त जवानांनी करेगुट्टा डोंगरात 500 हून अधिक नक्षलवाद्यांना घेरलं आहे. या चक्रव्यूहात कुख्यात कमांडर हिडमा, देवा आणि दामोदर अडकले असून, ऑपरेशन निर्णायक टप्प्यावर आहे.

कोहळीटोला गावातील एक दीप अचानक मालवला!”

"झाडीपट्टीतील एक तेजस्वी स्वर हरपला! कोहळीटोला येथील माजी सरपंच व उत्कृष्ट गायक जिवनलालजी लंजे यांच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकमग्न."

Related Articles