Tuesday, May 13, 2025

बुद्धगया मुक्तीसाठी दीक्षाभूमीपासून “धम्मचर्या”

बौद्ध धर्मीयांच्या पवित्र महाबोधी मंदिराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या चळवळीला महाराष्ट्रातील नेतृत्वाचा पाठिंबा; ५ मे रोजी राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात जत्था बोधगया जाणार

ताज्या वार्ता

शांततेच्या मार्गानं गोठणगावची रॅली – महाबोधी मुक्तीची जोरदार मागणी “बच्चा बच्चा भीम का महाबोधी के काम का” या घोषणेने दुमदुमला गोठनगाव

बुद्ध पौर्णिमा निमित्त महाकारुणिक तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच निलिजी मेल, उपसरपंच सुनी मेमाम, पंच गणेश कापगते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सामूहिक वंदना, धम्मगाथा आणि समाजजागृतीपर विचारांतून कार्यक्रम संपन्न झाला.

मुख्य वार्ता

बुद्धगया मुक्तीसाठी दीक्षाभूमीपासून “धम्मचर्या”

बौद्ध धर्मीयांच्या पवित्र महाबोधी मंदिराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या चळवळीला महाराष्ट्रातील नेतृत्वाचा पाठिंबा; ५ मे रोजी राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात जत्था बोधगया जाणार

टॉप ५ वार्ता

बुद्धगया मुक्तीसाठी दीक्षाभूमीपासून “धम्मचर्या”

बौद्ध धर्मीयांच्या पवित्र महाबोधी मंदिराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या चळवळीला महाराष्ट्रातील नेतृत्वाचा पाठिंबा; ५ मे रोजी राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात जत्था बोधगया जाणार
spot_img

Follow us

19,921FansLike
1,232FollowersFollow
23,012SubscribersSubscribe

महाराष्ट्र

वार्ता विशेष

राजकारण

लेख

गावाकडच्या वार्ता

मनोरंजन

रोजगार

संपादकीय

साहित्य

तंत्रज्ञान

खेळ

रोहित शर्माकडेच कसोटी संघाचे नेतृत्व? बीसीसीआयच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

0
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील विजेतेपदानंतर भारतीय संघाचे कसोटी कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडेच राहील, असा निर्णय बीसीसीआयने घेतल्याची चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले होते. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याच्या नेतृत्वाखालील यश लक्षात घेऊन इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्यालाच संधी दिली जाऊ शकते.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: दुबईतील भारताच्या वर्चस्वावरून वाद, फायनलही तिथेच!

0
"चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाने दुबई इंटरनेशनल स्टेडियमवर सर्व सामने जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता फायनल देखील दुबईतच होणार असल्याने इतर संघांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताने ग्रुप स्टेजपासून सेमीफायनलपर्यंत बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. मात्र, सर्व सामने एकाच मैदानावर खेळण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे."
steve smith

स्मिथच्या धावबादवरून वाद

0
एजबस्टन, 29 जुलै: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या धावबाद होण्याच्या वादावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने...

व्हिडिओ