Thursday, May 1, 2025

राजकारण

संजय राऊतांचं मोठं विधान : उद्धव ठाकरेंनी घेतला निर्णायक निर्णय, ‘भूतकाळात जायचं नाही’

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीबाबत महत्त्वाचं वक्तव्य करत, “भूतकाळात जायचं नाही, पुढे जायचं” असं स्पष्ट सांगितलं. या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पुन्हा गरम झाली आहेत.

फडणवीस यांना उच्च न्यायालयाचे समन्स – निवडणुकीतील घोळ प्रकरण गाजणार!

विधानसभा निवडणुकीतील संभाव्य घोळ प्रकरणात उच्च न्यायालयाने फडणवीस यांना समन्स बजावले असून ८ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
spot_imgspot_img

नाना पटोले कुठे आहेत? काँग्रेसच्या यात्रेतून ठळक गैरहजेरीने वाढल्या चर्चेच्या ठिणग्या!

काँग्रेसची शांती यात्रा हे एकता आणि सलोख्याचे प्रतीक असले, तरी पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचे संकेतही तेवढेच स्पष्टपणे देऊन गेली. नाना पटोले यांची ही शांत गैरहजेरी, पक्षासाठी भविष्यातील वादळाची नांदी तर ठरणार नाही ना

राज ठाकरेंची ‘खोक्याभाई’ टीका; आशिष शेलार यांचे जोरदार प्रत्युत्तर

"एक खोक्याभाई काय घेऊन बसलात?" या राज ठाकरेंच्या टीकेला भाजपाचे आशिष शेलार यांनी कडवट प्रत्युत्तर देत, "ज्यांना लोकसभेत जागा मिळत नाही, ते बाहेर बसून विधानं करतात," असा टोला लगावला. या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

राज्यातला एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव

एसएससी बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला असून, त्यांनी राज्य सरकारला शिक्षणविषयक धोरणावर पुन्हा विचार करण्याची मागणी केली आहे.

पाटोलेंचा चा प्रस्ताव आणि राजकीय प्रतिक्रिया

"Nana Patole यांनी Ajit Pawar आणि Eknath Shinde ला MVA मध्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामुळे BJP आणि इतर नेत्यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रकरण राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण करू शकते."

औरंगजेब ची कबर काढण्याचा जीआर काढा, आंदोलनाचा नाटक का करता – संजय राऊत

"संजय राऊत म्हणाले, 'महाराष्ट्रात औरंगजेब ची कबर असणे हे आमच्यासाठी अपमानकारक आहे. सरकारने याबद्दल गंभीरता दाखवून जीआर काढून ही कबर काढण्याचा निर्णय घ्यावा. आंदोलने आणि नाटके करण्याने काही होणार नाही. सरकारने कार्यक्षमपणे हे काम होण्यासाठी प्रयत्न करावेत.'"

छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला -परब

"छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला. मी सगळं भोगलं, पण मी पक्ष बदलला नाही. याचा मला अभिमान आहे. ज्यांनी पक्ष बदलला, ते आता आम्हाला संभाजी महाराजांचा वारसा सांगत आहेत," असे अनिल परब यांनी विधान परिषदेत बोलताना म्हटले.